Bank Balance : नमस्कार बंधूंनो, आमच्या वेबसाईटवर स्वागत आहे. आम्ही दररोज नवनवीन बातम्या सादर करत आहोत आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर शेतकर्यांच्या अधिकाधिक बातम्या पाठवत आहोत. म्हणून आम्ही शेतकर्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. जी तुम्ही संपूर्ण वाचावी.

Bank Balance : नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचे खाते बँकेत असते आणि आपण आपल्या दैनंदिन व्यापार ते बँकेतून करत असतो. किंवा व्यवहार करत असतात ते आपले पैसे बँकेत ठेवतो. किंवा त्यांच्या आवश्यक प्रमाणे आपण ते काढून पण घेतो. कारण प्रत्येकाच्या स्वतःच्या बँकेत खाते आहेत आणि या खात्याचे आपण आयुष्यभर कष्ट करून केलेले पैसे जमा करतो. पण तुम्ही कधी विचार केला की जर आपले पैसे बँकेत जमा करणे एवढी मेहनत घेऊन महिन्यात केली.आणि आपण मेलो तर पैशाचा अधिकार कोणाला मिळतो बँके पैशाचा करते काय कोणाला देते. किंवा बँक स्वतःचे पैसे खाते का त्याला तर आपण सर्व प्रकारची माहिती घेऊया.
तर भावांनो किंवा मित्रांनो काय म्हणतो ? पाहूया
Bank Balance : रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक असेल महत्त्वाची सरकारी बँक आता उल्लेख केला जातो बँकेचे काही नियम भारतात बँकांना काय लागू आहेत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता तेव्हा तुमच्या खात्यात नॉमिनीस म्हणून वारसाचे नाव जोडणे आवश्यक असते आणि या नियमांचे पालन करीत आरबीआय म्हणते की तुमचे खाते तुमच्या आई-वडिलांचे पत्नीचे किंवा मुलांवर नावावर असेल किंवा मुलगी नामनिर्देशक व्यक्तीचे नाव खातेदारांना असते.
Bank Balance : या खातेदाराला त्या नावावर असलेले पैशाचा हक्क आहे त्यामुळे तुमच्या खात्यात किती रक्कम असेल तुमच्या मृत्यू झाला अशी रक्कम तुमच्या वारसांना दिली जाते.
तुमच्या खात्याला वारस नसल्यास बँक पैशाचं काय करते
Bank Balance : नंबरमृत्यू व्यक्तीचा अभ्यास वरात नसल्यास काय करावे यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा किंवा नगरपालिका किंवा नगरपरिषद कडून त्या व्यक्तीचा वारस प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि या वारस प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला न्यायालयाकडून बनवलेल्या वारसा प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि हे वारसा प्रमाणपत्र बनल्यानंतर तुमच्या पाचशे रुपयाचा किंवा शंभर रुपयाचा बॉण्ड होतो मिळावी लागतील आणि हे सादर करावे लागेल हे सर्व प्रकारचे कागदपत्र तुम्ही बँकेत दिल्यानंतर तुम्हाला नोटरी द्वारे काही न्यायालयाचे काही नियम असतात ते नियम आणि ही रक्कम मृत्यू व्यक्तीच्या किती वारसांना खात्यावर जमा करायची आहे तेवढ्या खाद्याचे बँक पैसे जमा करते.
pm kisan : ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,५५४ कोटी रुपये जमा ? ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्याच्या हालचाली सुरू !!
त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर तुमचा मृत्यू झाला आणि तुमच्या खात्यात पैसे असतील तर तुमच्या वारसांना हे पैसे मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. रिझव्र्ह बँकेचे म्हणणे असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जरी तुम्ही मेले तरी त्यामुळे तुमच्या वारसाला यातील 100% पैसे मिळतील. तर बंधूंनो, जर आम्ही एक बातमी आणली असेल तर तुम्हाला ही बातमी नक्कीच आवडली असेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही बातमी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जरूर कळवा,
7