Mansoon : नमस्कार शेतकरी बांधवांनो गेले दोन-तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा काही दिवसांपूर्वी राज्यात काय झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात पडलेला आहे. पुढचे तीन दिवस राज्यात काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे .

Mansoon : सगळ्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊसाचा Maharashtra Rain Update इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 ते 16 जून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात 13 ते 16 जून दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता.
Punjab Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांनो धोका वाढला ! ‘हे’ तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस अन गारपीट होणार; पंजाब डख यांचा अंदाज
Mansoon : असल्याने आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Pm Kisan Samman Nidhi : या योजनेमधून शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ता मिळणार लवकरच आपलं नाव पहा
Mansoon : त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. शेळीपालनासाठी मिळणार १०० टक्के अनुदान येथे क्लिक करून अर्ज करा हवामान बदलामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. होळीच्या काळात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बरसल्या होत्या.
Mansoon : अवकाळी पाऊस उतरल्यानंतर उकाडा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शहरी भागात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. Mansoon